टेरर फंडींग प्रकरणात रिंदाचे वडील आणि भावाची रवागनी आता तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-टेरर फंडींग प्रकरणात रिंदाच्या मित्राला 7 जुलै रोजी अटक केल्यानंतर काल दि.28 नोव्हेंबर रोजी आंतर राष्ट्रीयकिर्तीचा अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा…

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन पत्रकारांना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारीता या पदाचा दुरूपयोग करत शिवाजीनगरच्या ठाणे अंमलदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगरचे पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप…

दत्तनगर भागात घरफोडले; मंगल कार्यालयात चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-दत्तनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरला आहे. लग्नाच्या दरम्यान सिडको भागातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ एका…

पुराणातली दंत कथा “चिरंजीव” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरी…

हक्काच्या लाभासाठी विश्वासाने पुढे या -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्हा परिषदेत जागतिक दिव्यांग दिन संपन्न नांदेड (जिमाका)- दिव्यांगावर मात करुन आत्मविश्वासाने उभे राहण्याची जिद्द सर्वच दिव्यांग व्यक्ती करतात. दिव्यांगांनाही…

पत्रकारांनी सामाजिक कर्तव्यसह स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे : पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आवाहन

 जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून लोकशाही टिकवण्यासाठी आणि शोषित पीडित…

नांदेड जिल्ह्यात 8 डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांच्या चार ठिकाणी सभा

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील…

नांदेडमध्ये ओबीसींचाही एल्गार मेळावा

नांदेड(प्रतिनिधी)-सकल ओबीसी समाजाच्यावतीने नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा राज्यातील एल्गार महामेळावा घेण्याचा निर्णय दि.3 डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत पार पडला. याबाबत…

माळाकोळीत दरोड्यासह खून करणारा एक आरोपी नांदेड पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-21 नोव्हेंबर रोजी माळाकोळी परिसरात एका महिलेला मारहाण करून तिचा ऐवज लुटणाऱ्या दोन पैकी एका चोरट्याला माळाकोळी पोलीस आणि स्थानिक…

समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा अर्था-अर्थी काही एक संबंध नाही-ऍड.संजीव देशपांडे

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधानात समान नागरी कायदा लवकरात लवकर अंमलात यायला हवा. हा कायदा अंमलात आला तर त्याचा परिणाम आरक्षणावर बिलकुल होणार…