राज्यस्तरीय बॉल बॕडमिंटन स्पर्धासाठी लातूर संघ रवाना

लातूर,(प्रतिनिधी)- दिनांक १४ ते १६ आक्टोबर २०२२ दरम्यान गोंदिया – महाराष्ट्र येथे होणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्रा स्टेट सब ज्युनिअर बॉल…

शासकीय कार्यालयातील वाहनांवर महाराष्ट्र शासन वापरता येत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन किंवा शासनाचे बोधचिन्ह वापरतात. याबद्दल आलेल्या एका तक्रारीला अनुसरून सहायक प्रादेशिक परिवहन…

पोलीसांना आता 12 ऐवजी 20 नैमित्तीक रजा मिळणार ; शासनाने आज घेतला निर्णय

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस विभागातील पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षक यांना एका कॅलेंडर वर्षात 20 नैमित्तीक रजा मिळणार आहेत. यावर आज नवरात्र…

बालेवाडी, पुणे येथे ६ ऑक्टोबर रोजी “नैसर्गिक शेती”  कार्यशाळा

पुणे (प्रतिनिधी)-कृषी विभागामार्फत दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी बालेवाडी, क्रिडा संकुल, पुणे येथे “नैसर्गिक शेती” विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली…

सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याने सीसीटीएनएसची कामगिरी करतांना ऑगस्ट 2022 च्या कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेशण विभाग याचा…

नांदेडला नवीन मनपा आयुक्त आणि नवीन जिल्हाधिकारी

मनपा आयुक्त डॉ.भगवंतराव पाटील; जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड(प्रतिनिधी)- राज्य भरात शासनाने 44 भारतीय प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.नांदेड महानगरपालिाकेच्या आयुक्त…

‘नवभारत’चा कोट्यवधी रुपायांचा सर्क्युलेशन महाघोटाळा

मुंबई,(जगदीश का. काशिकर)- पत्रकारांच्या जीवावर वृत्तपत्रांचे मालक कोट्यवधी रुपये कमावतात, मात्र याच पत्रकारांना काही वृत्तपत्रांचे मालक वेठबिगारासारखे राबवतात, अशी माहिती…

महामार्ग सुरक्षा केंद्र देगलूरसाठी वाहतुक पोलीस महासंचालकांनी मागीतली इच्छूक पोलीस अंमलदारांची यादी

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर महामार्ग सुरक्षा केंद्रासाठी 30 पोलीस अंमलदारांचे पथक मंजुर आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षकांनी 1:3 प्रमाणात प्रतिनियुक्तीसाठी इच्छूक पोलीस…

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे,(प्रतिनिधी) – अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह…

क्षयरोग  मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घ्यावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई -क्षयरोग मुळीच असाध्य रोग नाही. औषधोपचाराने व योग्य आहाराने क्षयरोग रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, असे सांगून महाराष्ट्राने लोकसहभागातून…