किनवटमध्ये 7 लाख 60 हजारांची जबरी चोरी; नांदेड शहरात 59 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठन तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी रेल्वे ब्रिजजवळ एका महिलेच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून तिच्या जवळील 7 लाख 58 हजार 665 रुपयांचा सोन्या-चांदीचे ऐवज दोन…

१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात एकूण ३८ जोडपी होणार विवाहबद्ध

  नांदेड़(प्रतिनिधि)– द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री यादव अहिर…

सागरबाई शिवाजीराव कोकाटे यांचे निधन

नांदेड- शहराच्या सांगवी (बुद्रुक) येथील ज्येष्ठ नागरिक सागरबाई शिवाजीराव पाटील कोकाटे ( वय ६५ ) यांचे सोमवार दिनांक 29 जानेवारी…

नांदेड़ खंडेलवाल शाखा के अध्यक्ष पद पर अनुभवहीन व्यक्ति का चयन

नांदेड़ (प्रतिनिधि)- महाराष्ट्र प्रदेश खांडल विप्र संगठन के अनुभवहीन अध्यक्ष ने नांदेड़ आकर केवल 30 लोगों की उपस्थिति में नांदेड़…

पोलीस अंमलदार संतोष सुर्यवंशी यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे अर्धापूर येथील पोलीस अंमलदार संतोष सुर्यवंशी यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.…

राज्यात 44 पोलीस निरिक्षकांना विनंतीवर नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या निवडणुक प्रक्रियेमध्ये कायदेशीर, विहित, वेळ झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या काही पोलीस निरिक्षकांनी विनंती बदल्या सुध्दा…

रिंदाच्या बापाची जामीन करण्यासाठी खंडणी; एक जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-रिंदाच्या बापाची जामीन करण्यासाठी 20 हजार रुपयांची खंडणी मागून कुटूंबास संपवून टाकण्याची धमकी देणाऱ्याला इतवारा पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस…

स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टरचे ऑपरेशन 24 जानेवारी रोजी सफल झाले की, नाही?

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण खाजगी व्यक्तीसोबत सुध्दा आपला बराच वेळ घालवतात. काय असेल या वेळ घालविण्यामध्ये…

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा कारागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (जिमाका) – नांदेड  जिल्हा कारागृहात अधीक्षक सुभाष सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कारागृह…

भारतीय संविधानाचे प्राणपणाने संरक्षण करावे-भदंत पंय्याबोधी थेरो

नांदेड – भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक माणसाच्या कल्याणाचा विचार केला. परंतु भारतीय संविधान लागू केल्याच्या ७५ वर्षांनंतरही संविधानविरोधी शक्ती…