हदगाव आणि अर्धापूर पोलीसांनी 52 पत्यांच्या अड्‌ड्यावर धाड टाकून 12 जुगार पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-हदगावच्या पोलीस निरिक्षकांनी जुगार अड्‌ड्यावर धाड टाकून 9 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 19 हजार 600 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25-30 लाखांची दरमहा हप्ता वसुली होते

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दरमहा 25 ते 30 लाख रुपयांची हप्ता वसुली केली जाते अशा आशयाचे एक निवेदन लोहा…

19, 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी एकूण 13 रेल्वे गाड्या रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद या रेल्वे स्थानकादरम्यान तसेच पुढे कल्याणपर्यंत काही भागात मेगा ब्लॉक असल्याने मराठवाड्यातून…

पोलीस अधिक्षक कार्यालय आणि मनपात बिरसा मुंडा जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालय आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कार्यालयात महापुरूष बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. 15 नोव्हेंबर हा…

गळफास घेतलेल्या परिस्थितीत सापडलेल्या माणसाच्या मृत्यूसंदर्भाने खूनाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-11 नोव्हेंबर रोजी आकस्मात मृत्यू दाखल झालेल्या प्रकरणात बिलोली पोलीसांनी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार एका व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला…

वंचित घटकांतील लोकांचा आधार आम आदमी पार्टी -ॲड.जगजीवन भेदे

  नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या जनसंवाद या कार्यक्रमा अंतर्गत बिलोली येथील दिशाकेंन्द्र येथे आम आदमी पार्टी ची नुतन…

पोलीस अधिक्षक कार्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पुष्प अर्पण करून आपल्या अभिवादनाच्या…

भारत जोडो यात्रेत पोलीसांच्या मेहनतीची दखल आवश्यक

राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत नांदेड पोलीसांनीच नव्हे तर ज्या-ज्या ठिकाणातून ती यात्रा नांदेडला आली आणि पुढे कश्मिरपर्यंत जाणार आहे.…

आपल्या अधिकारासह कर्तव्याची भावना ही जागृत समाजाचे लक्षण – जिल्हाधिकारी अभिजित राऊत   

नांदेड (प्रतिनिधी)-शासकीय योजनांपासून जे वंचित आहेत त्या वंचितापर्यंत पोहचण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे. एखाद्या योजनेचे फलित हे त्या संबंधित…

गरजूंपर्यंत लोककल्याणाच्या योजना पोहोचवणे ही न्यायदानाची प्रक्रिया-  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश व्ही. न्हावकर

नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेनुसार कायद्याचे राज्य असणे हे अत्यंत आवश्यक असण्यासमवेत त्याला लोककल्याणाची जोडही तेवढीच महत्वाची मानली गेली आहे.…