विजय कबाडे साहेब आपल्या भविष्यातील जीवनासाठी अत्यंत मनापासून शुभकामना

जीवनात कर्माचे स्थान खुप महत्वाचे आहे. पैसे तुम्हाला कमी जास्त मिळाला तरी चालेल पण माणसे सुखी असतात. अशीच वृत्ती घेवून…

भोकरचे अपर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर अपर पोलीस अधिक्षक पदी राज्य शासनाने यवतमाळ येथील अपर पोलीस अधिक्षक खंडेराव अप्पा धरणे यांची नियुक्ती केली आहे. अपर…

राम गगराणीच्या पुत्राची पोलीस कोठडी दोन दिवस वाढली

नांदेड,(प्रतिनिधी)- सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी तथा मनपा नांदेडचे अपर आयुक्त राम गगराणी यांच्या पुत्राला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी दोन दिवस पोलीस…

३ हजार ५०० रुपयांसाठी तलाठी लाचेच्या जाळ्यात

नांदेड,(प्रतिनिधी)- खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर आपले नाव लावण्यासाठी तडजोडीनंतर ३ हजार ५०० रुपये लाच स्वीकारणाऱ्या नायगाव येथील तलाठ्यास लाच लुचपत…

नांदेडचे नुतन अपर पोलीस अधिक्षक अविनाशकुमार;अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत; विजय कबाडे वर्धा येथे

109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; भोकरला कोणी नाही नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 109 आयपीएस, महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि पोलीस उपअधिक्षकापासून अपर…

पायी चालणाऱ्या 60 वर्षीय महिलेचे मंगळसुत्र तोडले; इतर चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी वळण रस्त्यावर हिसकावले आहे. देशमुख नगरी तरोडा (बु) येथे…

सिनेट अधिसभा निवडणुकीत सम्यक पॅनलचे नवीन आव्हान

नांदेड(प्रतिनिधी)-पुढील आठवड्यात होणाऱ्या सिनेट अधिसभा निवडणुक 2022 साठी सम्यक पॅनलच्यावतीने 5 उमेदवारांचे एक पॅनल आज जाहिर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल…

उद्या रात्री राहुल गांधी मशालींसह भारत जोडो यात्रेचा प्रवास करणार

नांदेड(प्रतिनिधी)- राहुल गांधीच्या नांदेड जिल्हा आगमनानंतर पाच किलो मिटरची यात्रा ही मशाल यात्रा असेल. ही यात्रा देगलूर ते वन्नाळी इथपर्यंत…

राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार ढाबा मालक आणि 17 पिदाडींवर केली कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-दारु बंदीचा दिवस अर्थात कोरडा दिवस असतांना दारु विक्री करणाऱ्या चार जणांविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार स्वतंत्र गुन्हे दाखल…

देशाचे खाजगीकरण नरसिंहाराव आणि मनमोहनसिंघ यांनी सुरू केले, भाजप त्याला पुढे नेत आहे-ऍड.बाळासाहेब आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-देशातील खाजगीकरण नरसिंहाराव आणि मनमोहनसिंघ यांनी सुरू केले होते. त्यामुळे आज सुरू असलेला देशातील सरकारचा खेळखंडोबा कॉंग्रेस कधीच मांडू शकणार…