परभणी पोलीसांनी अवघ्या 12 तासात अनोळखी मयताचे तीन अनोळखी मारेकरी पकडले 

  परभणी (प्रतिनिधी)-मे मध्ये घरून निघाला कामासाठी. त्याचा खून झाला 21 सप्टेंबरच्या अगोदर रात्री काहीच माहिती उपलब्ध नसतांना अनोळखी माणसाच्या…

” आयुष्यमान भव ” अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कार्यक्रम संपन्न 

भोकर,(प्रतिनिधी)- आज दि २३ सप्टेंबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आयुष्यमान भव: कार्यक्रम केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य…

मध्यप्रदेशमधून विक्रीसाठी आलेले दोन गावठी कट्टे शिवाजीनगर पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने सध्या गणेश उत्सवादरम्यान गस्त करत असतांना पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या एका युवकाकडून विकण्यासाठी आणलेले दोन गावठी…

रस्ते की पाठशाला व्ही स्कुल ॲपचे उद्घाटन

नांदेड (जिमाका) – इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी म्हणून “रस्ते की पाठशाला”…

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) – सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / पत्नी  व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी सोमवार 25 सप्टेंबर…

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ

नांदेड (जिमाका)- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8…

एमपीडीए अंतर्गत चौथा व्यक्तीला हर्सूल कारागृहात पाठवले 

नांदेड(प्रतिनिधी)-समाजाला विघातक ठरेल असा एक युवक एमपीडीए प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर पोलीसांची त्याची रवानगी औरंगाबाद तुरूंगात केली आहे. एमपीडीए प्रमाणे तुरूंगात…

संजय बियाणीचा मारेकरी दिपक रांगाची पोलीस कोठडी पाच दिवस वाढली 

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी यांच्या हत्याकांडातील प्रत्यक्ष गोळी झाडणाऱ्या दोन युवकांपैकी एक ज्याची पोलीस कोठडी आज प्रभारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी…

स्वाधार योजनेसह विविध समस्यांसाठी विद्यार्थी कृती समितीची धरणे

नांदेड (प्रतिनिधी)-स्वाधार योजनेसह विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 21 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या…

गावच्या विकासासाठी विकास आराखडे तयार करावेत-सीईओ मिनल करनवाल

नांदेड(प्रतिनिधी)- गावच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावेत, असे निर्देश नांदेड जिल्हा…