देशात दरवर्षी रस्ते अपघातात १.५ लक्ष व्यक्तींचे मृत्यू होतात आणि तेवढीच कुटूंब पोरकी होतात -पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी
नांदेड (प्रतिनिधी)-वाहन चालवताना वाहन चालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातातून कुटुंबाचे भरून न येणारे नुकसान होते. देशात…